More stories

  • in

    निखिल वागळे । IBN-लोकमत वर हमला.. लोकांच्या प्रतिक्रिया या अश्या..

    On 11/20/2009 5:32 PM akshaykhatu@gmail.com said: निषेधार्ह आहे मात्र वागळे सेनाला रोजच्या रोज शिव्या घालायचे त्याचे तरी समर्थन कसे करायचे ह्यांनी पातळी सोडल्यावर समोरचाही गप्प बसेल का? फुकाची बडबड हि पत्रकारिता नव्हे हे कोणी तरी ह्यांना सांगा.   On 11/20/2009 5:45 PM aniket said: बर झाल..या वागळ्याला असाच पाहिजे…माजलाय साला…   On 11/20/2009 6:46 PM […] More

  • in

    जिथे मराठी माणसांना एकमेकात भांडण्यास मनाई आहे.

    आजकाल आपण आपले मत मांडण्या साठी अनेक माध्यमांचा वपर करतो. काहिजण वॄत्तपत्र संपादकांस ईमेल पाठवता, काहि जणे लेख लिहितात, तर काहि जणे ब्लॉग्स लिहितात. पण सोशल नेटवर्किंग साईट्स जसे कि ऑर्कुट आणि फ़ेसबुक यांचा हि जोरात वापर होतो. प्रत्येक जण इथे आपले मत बिंधास्त पणे मांडु शकतो. आणि आज हजारो नव्हे लाखो लोके या साईट्स […] More

  • in

    उद्धव-राज रायगडावर महाराजांना भेटतात तेव्हा.

    खास मराठी चित्रपटप्रेमींसाठी सविनय सादर करत आहोत, ‘ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय II’ (लोकसभा निवडणुकीनंतरचा)…सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करायचेय, ती म्हणजे पुढे आपण जो प्रसंग वाचणार आहात, तो संपूर्णतः काल्पनिक आहे. वास्तवाशी त्याचा कदापि संबंध नाही. तुम्हाला वाटला तर तो निव्वळ योगायोग समजा…कारण कुणाच्याही भावना दुखावण्याचा हा प्रयत्न नाही. किंबहुना मराठीजनांच्या भावना व्यक्त करण्यासाठी […] More

  • in

    महाराष्ट्र विधानसभा २००९, अंतिम निर्णय

    भाजपा शिवसेना: 92, काँग्रेस राष्ट्रवादी:142, मनसे:13, इतर:41 उत्तर महाराष्ट्र नंदूरबार 1   अक्कलकुवा (एसटी) के.सी.पाडवी (काँग्रेस) 2   शहादा (एसटी) पद्माकर वळवी (काँग्रेस) 3   नंदूरबार (एसटी) विजयकुमार गावित (राष्ट्रवादी) 4   नवापूर (एसटी) शरद गावित (सपा) धुळे 5   साक्री (एसटी) योगेश भोये (काँग्रेस) 6   धुळे ग्रामीण  शरद पाटील (शिवसेना) 7   धुळे शहर  अनिल गोटे (लोकसंग्राम) 8   शिंदखेडा  जयकुमार […] More

  • in

    उद्धवसाहेब ठाकरेंचे मतदारांना खुले पत्र..

    १३ ऑक्टोबरला महाराष्ट्र निवडणुकीला सामोरा जातोय. आतापर्यंत महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या आयुष्यामध्ये अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या. कोण जिंकेल आणि कोण हरेल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण कर्ते करविते आपणच आहात. या निवडणुकीत मला प्रश्न विचारले जात आहेत, की ही निवडणूक तुमच्यासाठी महत्त्वाची आहे का? माझ्या पुरता विचार केला तर ही निवडणूक माझ्या आयुष्याची किंवा माझ्या नशिबाची दिशा ठरवत नसून, महाराष्ट्राच्या आयुष्याची दिशा ठरवणारी आहे. गेली पाच वर्षे काँग्रेसच्या सरकारने व आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये जो घोळ घालून ठेवला आहे, त्याची सगळी वाईट फळं महाराष्ट्र भोगत आहे. More

  • in

    शिवसेना प्रचार साहित्य ShivSena Scraps

    माझ्या शिवसैनिक मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्यातील प्रत्येकालाच काहि मैदानात उतरुन प्रचार करता येत नाहिए, कारणे अनेक असतील पण प्रत्येकाची ईच्छा एकच आहे कि शिवसेनेचा विजय होवो. मि खास करुन त्या शिवसैनिंकांना आव्हान करतो जे ईंटरनेट चा वापर रोज करत असतात, ईथे मी शिवसेनेचे प्रचार साहित्य देत आहे आपण ते आपल्या तमाम मित्र आणि मैत्रिणीं पर्यंत […] More

  • in

    माझा देश, माझा उम्मेदवार आणि माझ्या अपेक्षा.

    निवडणुका आल्या म्हणजे उम्मेदवार आले, उम्मेदवार आले कि अपेक्षा आल्या, आणि आमच्या मताला कधी नव्हे ती किम्मत आली, आणि बरे वाटु लागले. पाच वर्षे न दिसणारे चेहरे दिसु लागले. आणि मला हि प्रश्न पडला कि आपला उम्मेदवार हा असावा तरी कसा? पुणे हि देशाची ज्ञानपंढरी त्यामुळे इथला उम्मेदवार हा अति उच्चशिक्षित नसला तरि किमान पदवीधर […] More

  • in

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुलाखात

    दै सामना मध्ये मा. हिन्दुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखात चालु झाली आहे. त्यातील काहि अंश.–सभांना गर्दी होते आमच्या, पण ती गर्दी होऊनसुद्धा परत काँग्रेसचंच सरकार येतं महाराष्ट्राच्या बोडक्यावरती ? एवढ्या शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या. भारनियमन आहेच. लोक काळोखात बसतील, चिडतील पण नंतर काही नाही. पुन्हा काँग्रेस… अशी खंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज सामना मुखपत्राला दिलेल्या […] More

  • in

    विलासरावांची राणेंवर तोफ

    स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे पक्षातून हकालपट्टीची वाट पाहत नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नारायण राणे यांना शुक्रवारी लगावला. काँग्रेसमधून निलंबित झाल्यापासून राणेंनी विलासरावांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. ‘स्टार माझा’ या न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विलासरावांनी त्या आरोपांची सव्याज परतफेड केली. देशमुख म्हणाले की, राणे ‘स्वाभिमान’ नावाची संघटना चालवतात. पण त्या संघटनेचे नाव स्वाभिमान […] More

  • in ,

    कसाबला सीएसटीवर जाहीर फाशी द्या – हिन्दुह्रुदयसम्राट

    निरपराध्यांचे रक्त सांडणा-या नराधम अतिरेक्यांवर खटले कसले चालवता ? त्यांना बचावाची संधी कसली देता ? लोकशाही व न्याय प्रक्रियेचे फालतू अवडंबर माजवून त्या नराधमांना सरकारी पाहुणे म्हणून का पोसता ? असा भडिमार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. त्याची काहीएक गरज नसून त्या एकमेव जिवंत नराधमास, रक्तपिपासू अतिरेक्यास कोणत्याही चौकशीशिवाय जाहीर फासावर लटकवा. ज्या छत्रपती […] More

  • in ,

    मुख्यमंत्र्यांचा खासगी ‘ई-मेल’!

    अमेरिकेतील बराक ओबामांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जनसंपर्कासाठी ‘ ई-मेल ‘ चा हायटेक पर्याय स्वीकारला खरा… पण त्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाइटवर अविश्वास दाखवत खासगी ई-मेल सेवेचा आधार घेतलाय. मुख्यमंत्र्यांचा हा ‘ अविश्वास ’ सार्थ ठरवत सरकारी वेबसाइटनेही अद्याप विलासराव देशमुखांनाच मुख्यमंत्रीपदी बसवले आहे. जनतेच्या मनात सरकार आणि प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न तसेच सूचना […] More

  • in ,

    ‘मराठी माणूस’ थोडासा नाराज आणि बराचसा शरमिंदा

    राजसाहेब, तुमचा हा पवित्रा पाहून माझ्यासारखा ‘मराठी माणूस’ काहीसा नाराज आहे, पण त्याहूनही कितीतरी अधिक शरमिंदा झालेला आहे. आपण आमच्यासारख्या माणसांकडून ‘मराठी माणूस’च काय पण एक हिंदुस्थानी नागरिक म्हणवून घेण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे. … अलीकडे लोकांना इतिहासाचा धांडोळा घेण्यापेक्षा वर्तनामानातील ताज्या वास्तवाची चर्चा आवडते. माझ्यासारख्या स्वत:ला थोडाफार बुद्धिजीवी मानणाऱ्या लेखक, कलाकार प्रकृतीच्या माणसाला कधी […] More

Load More
Congratulations. You've reached the end of the internet.