बाभळी बंधार्यावर जाण्याचा हट्ट धरणार्या चमकेशबाबूंचे लाड पुरवता पुरवता महाराष्ट्र सरकार जेरीस आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडूंना त्यांच्या ताफ्यासह संभाजीनगरला हलवण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी एसी गाडीची फर्माईश केल्याने पोलीस चक्रावले. जामीन घेणार नाही असा पवित्रा घेणार्या चमकेशबाबूंची तुरुंगात... (Continue reading)
On 11/20/2009 5:32 PM akshaykhatu@gmail.com said: निषेधार्ह आहे मात्र वागळे सेनाला रोजच्या रोज शिव्या घालायचे त्याचे तरी समर्थन कसे करायचे ह्यांनी पातळी सोडल्यावर समोरचाही गप्प बसेल का? फुकाची बडबड हि पत्रकारिता नव्हे हे कोणी तरी ह्यांना सांगा. On 11/20/2009... (Continue reading)
खास मराठी चित्रपटप्रेमींसाठी सविनय सादर करत आहोत, ‘ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय II’ (लोकसभा निवडणुकीनंतरचा)…सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करायचेय, ती म्हणजे पुढे आपण जो प्रसंग वाचणार आहात, तो संपूर्णतः काल्पनिक आहे. वास्तवाशी त्याचा कदापि संबंध नाही. तुम्हाला वाटला तर... (Continue reading)
भाजपा शिवसेना: 92, काँग्रेस राष्ट्रवादी:142, मनसे:13, इतर:41 उत्तर महाराष्ट्र नंदूरबार 1 अक्कलकुवा (एसटी) के.सी.पाडवी (काँग्रेस) 2 शहादा (एसटी) पद्माकर वळवी (काँग्रेस) 3 नंदूरबार (एसटी) विजयकुमार गावित (राष्ट्रवादी) 4 नवापूर (एसटी) शरद गावित (सपा) धुळे 5 साक्री (एसटी) योगेश भोये (काँग्रेस)... (Continue reading)
१३ ऑक्टोबरला महाराष्ट्र निवडणुकीला सामोरा जातोय. आतापर्यंत महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या आयुष्यामध्ये अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या. कोण जिंकेल आणि कोण हरेल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण कर्ते करविते आपणच आहात. या निवडणुकीत मला प्रश्न विचारले जात आहेत, की... (Continue reading)
माझ्या शिवसैनिक मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्यातील प्रत्येकालाच काहि मैदानात उतरुन प्रचार करता येत नाहिए, कारणे अनेक असतील पण प्रत्येकाची ईच्छा एकच आहे कि शिवसेनेचा विजय होवो. मि खास करुन त्या शिवसैनिंकांना आव्हान करतो जे ईंटरनेट चा वापर रोज करत असतात,... (Continue reading)
निवडणुका आल्या म्हणजे उम्मेदवार आले, उम्मेदवार आले कि अपेक्षा आल्या, आणि आमच्या मताला कधी नव्हे ती किम्मत आली, आणि बरे वाटु लागले. पाच वर्षे न दिसणारे चेहरे दिसु लागले. आणि मला हि प्रश्न पडला कि आपला उम्मेदवार हा असावा तरी... (Continue reading)
दै सामना मध्ये मा. हिन्दुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखात चालु झाली आहे. त्यातील काहि अंश.–सभांना गर्दी होते आमच्या, पण ती गर्दी होऊनसुद्धा परत काँग्रेसचंच सरकार येतं महाराष्ट्राच्या बोडक्यावरती ? एवढ्या शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या. भारनियमन आहेच. लोक काळोखात बसतील, चिडतील पण... (Continue reading)
स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे पक्षातून हकालपट्टीची वाट पाहत नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नारायण राणे यांना शुक्रवारी लगावला. काँग्रेसमधून निलंबित झाल्यापासून राणेंनी विलासरावांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. ‘स्टार माझा’ या न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विलासरावांनी त्या आरोपांची सव्याज... (Continue reading)
निरपराध्यांचे रक्त सांडणा-या नराधम अतिरेक्यांवर खटले कसले चालवता ? त्यांना बचावाची संधी कसली देता ? लोकशाही व न्याय प्रक्रियेचे फालतू अवडंबर माजवून त्या नराधमांना सरकारी पाहुणे म्हणून का पोसता ? असा भडिमार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. त्याची काहीएक... (Continue reading)